ChatGPT होणार अधिक सुरक्षित! OpenAIने लाँच केले 2 ‘सिक्युरिटी मोड’;डेटा चोरी होण्यापूर्वीच अलर्ट!
OpenAI Launches ChatGPT Security Alert : जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर वेगाने वाढत असतानाच, युझर्सच्या डेटा…
या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध मालिकांत काम केलेले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखोंनी चाहते आहेत. कर्करोग झाल्यानंतर मात्र तिचे आयुष्य खूपच खडतर झाले आहे. दीपिका कक्कर या अभिनेत्रीला आज देशभरात ओळखले जाते. तिचे सोशल मीडियावर लाखोंनी चाहते आहेत. छोट्या पडद्यावर अनेक मालिकांत तिने काम केलेले आहे. परंतु आता मालिकांत काम करण्यापासून ब्रेक घेतल्यानंतर तिने स्वत:चे…
CBSE 12th Exam Cancel : इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. याचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसला असून अनेक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 16 दिवसांपासून इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. जगातील सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगातील परिस्थिती झपाट्याने बदलल…
Success Story : महानगरातील चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि आरामदायी जीवनशैली असतानाही काही जण वेगळा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे ती गौरी आणि दिलीप परब या दाम्पत्याची. मुंबई : महानगरातील चांगली नोकरी, स्थिर उत्पन्न आणि आरामदायी जीवनशैली असतानाही काही जण वेगळा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे गौरी आणि दिलीप परब या दाम्पत्याची. मुंबईतील आयटी…
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सोमवारी जेईई मेन २०२६ च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर केला. यामध्ये भुवनेश्वरच्या दोन जुळ्या भावांनी रचलेला इतिहास सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. मारूफ अहमद खान आणि मसरूर अहमद खान या दोन भावांनी जेईई परीक्षेत सारखेच गुण मिळवले आहेत. दोघांनीही प्रत्येकी २८५ गुण मिळवले असून त्यांना ९९.९९८४५४३ असा एकसमान पर्सेंटाईल मिळाला आहे. …
संकटे माणसाला संपवायला येतात की घडवायला? या प्रश्नाचे जिवंत उत्तर शोधायचे असेल तर युनुस सय्यद यांच्याकडे पाहावे लागेल. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत असताना रक्ताच्या कर्करोगाने त्यांच्या आयुष्यात अचानक प्रवेश केला. पुढील वर्षभर मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. त्या काळात त्यांना तब्बल १३ वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागला. दोन वेळा तर प्रकृती इतकी…
जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते, हे कळंबमधील रामवाडी येथील अबरार आळंद याने सिद्ध करून दाखवले आहे. वालचंदनगरच्या आठवडी बाजारात फळांची विक्री करून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या बापाच्या स्वप्नांना अबरारने आपल्या कष्टाने पंख दिले आहेत. देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी CA परीक्षा वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी उत्तीर्ण करत त्याने एक नवा आदर्श निर्माण…
आजकाल प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा घराबाहेर असताना बाटलीबंद पाणी (Bottle Water) पिण्याची सवय अनेकांना आहे. मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो—पाण्यालाही एक्सपायरी डेट असते का? आणि बाटलीवर दिलेली तारीख संपल्यानंतर ते पाणी पिणे सुरक्षित असते का? तज्ज्ञांच्या मते, पाणी स्वतः खराब होत नाही. पाण्याला अन्नासारखी एक्सपायरी नसते, कारण त्यात सूक्ष्मजंतूंना वाढण्यासाठी आवश्यक घटक नसतात. पण पाणी…
बदलत्या हवामानाचा परिणाम, वाढते उत्पादनखर्च आणि पारंपरिक पिकांना मिळणारा कमी दर यामुळे अनेक शेतकरी आता पर्यायी पिकांच्या शोधात आहेत. अशाच परिस्थितीत एका प्रगतिशील शेतकऱ्याने सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिया या पिकाची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. लक्ष्मण भुजंगराव रोकडे या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून चिया या सुपरफूड पिकाची लागवड करण्याचा प्रयोग केला आणि…
निवडणूक कर्तव्य ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक शासकीय जबाबदारी आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर एकाच वेळी परीक्षा नियोजनाची जबाबदारी टाकणे अन्यायकारक ठरत असल्याचा सूर संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया आणि परीक्षा या दोन्ही जबाबदाऱ्यांमुळे मानसिक व प्रशासकीय ताण वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम परीक्षा व्यवस्थापन व गुणवत्तेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे….
मुंबई : राज्यभरात इयत्ता. दहावीची शालांत परीक्षा सुरू झाली असून प्रथम भाषा असलेल्या विषयांचे पेपर नुकतेच पार पडले. मराठी प्रथम भाषा असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेतील व्याकरणाच्या विभागावर नजर टाकली असता ही प्रश्नपत्रिका नक्की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची आहे की, इयत्ता चौथीच्या घटक चाचणीच्या परीक्षेची, असा प्रश्न पडत आहे. दहावीच्या परीक्षेत सर्वच जण उत्तीर्ण व्हावेत, अशी इच्छा बाळगत राज्य…