Headlines

सेंद्रिय हळद लागवड आणि प्रक्रिया : आरोग्य व उद्योजकतेसाठी नवी संधी

आजच्या धावपळीच्या युगात वाढते शहरीकरण, अनिर्बंध जंगलतोड आणि बदलते जीवनमान यामुळे निसर्गाचा नाजूक समतोल ढासळला आहे. आकाश, वायू, जल, तेज आणि पृथ्वी या मूलभूत तत्त्वांवर होणाऱ्या अतिक्रमणाने ऋतूचक्र बिघडले, नविन प्रकारचे आजार बळावले आणि नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली. प्रस्तावना सेंद्रिय शेतीचे महत्त्व आजच्या धावपळीच्या युगात वाढते शहरीकरण, अनिर्बंध जंगलतोड आणि बदलते जीवनमान यामुळे निसर्गाचा नाजूक…

Read More

T20 World Cup WI vs SA : दुसरा सेमीफायनलिस्ट ठरणार, भारतासाठी कोणाचा विजय फायदेशीर?

india qualification scenario News : टी२० वर्ल्ड कप २०२६ सुपर फेरीमधील भारतीय संघाने पहिला सामना गमावल्याने मोठी झटका बसला. त्यामुळे सेमी फायनलला जाणयाची वाट बिकट झालीय. मात्र आज होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्या निकालावर पुढील समीकरणे होणार आहेत. मुंबई : वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे लक्ष वेस्ट इंडिज आणि…

Read More

कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात का घसरले? बाजारभाव कधी वाढणार?

मुंबई : चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारताच्या कांदा निर्यातीसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. जागतिक बाजारपेठेतील बदलती मागणी, खरेदीदार देशांची धोरणे आणि वाढती स्पर्धा यामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीवर सातत्याने दबाव जाणवत आहे. निर्यातदारांच्या मते, हा दबाव तात्पुरता नसून जागतिक कांदा व्यापारातील संरचनात्मक बदलांचा परिणाम आहे. पारंपारिक बाजारपेठांचा कल बदलतोय भारतीय कांद्याचे मोठे खरेदीदार असलेले बांगलादेश…

Read More

कांदे, कापूस,सोयाबीन पिकाचा नाद सोडा! या पिकाच्या फक्त पानांची विक्री करून कमवा लाखो रुपये

Smart Farming : पारंपरिक शेतीपद्धतीत भात, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांवर अवलंबून न राहता आता अनेक शेतकरी नव्या आणि नफ्याच्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. मुंबई : पारंपरिक शेतीपद्धतीत भात, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांवर अवलंबून न राहता आता अनेक शेतकरी नव्या आणि नफ्याच्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. फळे, फुले आणि भाजीपाला यांसोबतच केवळ पानांची लागवड करूनही चांगले उत्पन्न…

Read More

बाटलीबंद पाणी किती दिवस सुरक्षित असतं? एक्सपायरी डेटनंतर पिणं योग्य की नाही जाणून घ्या

आजकाल प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा घराबाहेर असताना बाटलीबंद पाणी (Bottle Water) पिण्याची सवय अनेकांना आहे. मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो—पाण्यालाही एक्सपायरी डेट असते का? आणि बाटलीवर दिलेली तारीख संपल्यानंतर ते पाणी पिणे सुरक्षित असते का? तज्ज्ञांच्या मते, पाणी स्वतः खराब होत नाही. पाण्याला अन्नासारखी एक्सपायरी नसते, कारण त्यात सूक्ष्मजंतूंना वाढण्यासाठी आवश्यक घटक नसतात. पण पाणी…

Read More

ChatGPT Health : आरोग्य क्षेत्रातील नवी क्रांती! आता वैद्यकीय अहवाल समजून घेणे होणार अधिक सोपे

What is ChatGPT Health : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओपनएआय’ने (OpenAI) 7 जानेवारी रोजी ‘चॅटजीपीटी हेल्थ’ (ChatGPT Health) नावाचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि आरोग्य-केंद्रित वैशिष्ट्य लाँच केले आहे. नेमके काय आहे ‘चॅटजीपीटी हेल्थ’? चॅटजीपीटी हेल्थ हे एक समर्पित व्यासपीठ आहे, जिथे वापरकर्ते आपली आरोग्य माहिती एकाच ठिकाणी पाहू आणि समजून घेऊ शकतात. हे वैशिष्ट्य Apple Health…

Read More

Tata Punch EV Facelift: टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टची प्रचंड चर्चा, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत? जाणून घ्या…

Tata Punch EV Facelift Variant-Wise Price List: टाटा मोटर्सने भारतात पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्ज लॉन्च करून धुमाकूळ उडवून दिला आहे. या नव्या मॉडेलमध्ये आकर्षक डिझाइन, दोन बॅटरी पर्याय आणि अनेक कलर ऑप्शन्सचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अनेक अडव्हान्स फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या गाडीची किंमत अगदी परवडणारी आहे. Tata…

Read More

आरोग्यसेवेचा नवा चेहरा : AIमुळे कशी बदलली रुग्णसेवा, औषध शोध आणि निदानाची पद्धत?

तंत्रज्ञानाच्या युगात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात AI ने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केला आहे. मात्र, आरोग्यसेवा हे असे क्षेत्र आहे, जिथे एआय केवळ सुविधा म्हणून नाही, तर ‘प्राणरक्षक’ म्हणून समोर येऊ लागला आहे. डॉक्टर-रुग्ण संवादांपासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत आणि औषधांच्या शोधापर्यंत एआयने वैद्यकीय विश्वाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. 1. वेगवान आणि अचूक निदान एआयची सर्वात…

Read More

कॅन्सरवर मात करून जनजागृतीचा ध्यास घेतलेल्या ‘इनू’ला महाराष्ट्र शासनाचा साहित्य सन्मान!

संकटे माणसाला संपवायला येतात की घडवायला? या प्रश्नाचे जिवंत उत्तर शोधायचे असेल तर युनुस सय्यद यांच्याकडे पाहावे लागेल. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत असताना रक्ताच्या कर्करोगाने त्यांच्या आयुष्यात अचानक प्रवेश केला. पुढील वर्षभर मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. त्या काळात त्यांना तब्बल १३ वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागला. दोन वेळा तर प्रकृती इतकी…

Read More

PF Refund New Rule: PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! विसरलेल्या पैशांसाठी आता क्लेमची गरज नाही; थेट बँक खात्यात येणार पैसे

EPFO Rule Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) निष्क्रिय पडलेल्या पीएफ खात्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएफ कार्यालयाकडे पडून असलेले हजारो कोटी रुपये खऱ्या वारसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासाठी कोणत्याही क्लेम फॉर्मची गरज नसून, आधार लिंक असलेल्या खात्यात हे पैसे आपोआप येतील. EPFO clearing dues automatically: ईपीएफओने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे….

Read More